tag:blogger.com,1999:blog-18243464332995153162024-03-14T09:35:06.756+05:30शब्दसौख्य - Marathi Blog" चामुण्डराये करवियले, गंगाराये सुत्ताले करवियले "
- मराठीतील आतापर्यंतचे ज्ञात पहिले वाक्य (इ.स.९८३)AVMhttp://www.blogger.com/profile/10082047940680116114noreply@blogger.comBlogger22125tag:blogger.com,1999:blog-1824346433299515316.post-56603911087055312542023-02-26T19:01:00.008+05:302023-02-26T23:36:17.842+05:30मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने... २७ फेब्रुवारी हा मराठी राजभाषा दिन आहे. हा लेख खास मराठी भाषेशी ओळख नसणाऱ्या लोकांसाठी. मराठी ही एक इंडो-आर्यन भाषा आहे जी भारताच्या महाराष्ट्र राज्यात उगम पावली आहे. ती भारतातील प्राचीन भाषा प्राकृत मधून उत्क्रांत झाली असे मानले जाते आणि 1300 वर्षांहून अधिक काळ वापरात आहे. मराठीला 'महाराष्ट्री प्राकृत' म्हणून मानले जाते. तो लेख किंवा ते वाक्य या ब्लॉगची 'tagline' आहे प्राकृत हीAVMhttp://www.blogger.com/profile/10082047940680116114noreply@blogger.com0MQ95+HW Kilkenny, County Kilkenny, Ireland52.668984599999987 -7.240171200000000751.999956622632155 -8.3388040125 53.33801257736782 -6.1415383875000007tag:blogger.com,1999:blog-1824346433299515316.post-8102480971349051462017-04-28T22:54:00.001+05:302017-04-28T23:33:19.510+05:30दर्जा (भाग १)
गेल्या आठवड्यात एक बातमी वाचनात आली. बहुधा 'टाइम्स' असावा. त्यात असे लिहिले होते की '95% of the computer engineers produced by India's mediocre engineering colleges are not fit for software development'
कदाचित तुम्हीसुद्धा वाचली असेल.
...वाईट वाटलं.
कोणत्यातरी एका नामांकित सॉफ्टवेअर कंपनीने काढलेला हा निष्कर्ष आहे. त्यांनी यासाठी एक विशिष्ट चाचणी/परीक्षा तयार केलीAVMhttp://www.blogger.com/profile/10082047940680116114noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1824346433299515316.post-32645487797955778822014-05-16T16:00:00.000+05:302014-05-16T20:28:20.518+05:30तो....
अखेर तो दिवस आला होता ...
गेले सहा महिने त्याला उसंत नव्हती.. तो कानात वारा भरल्यासारखा फिरत होता... त्याला कशाचेच भान नव्हते.. कुठे जातोय.. काय खातोय.. कुठे झोपतोय.. या असल्या सामान्य गोष्टींची फिकिर त्याला नव्हती.. त्याला आपले कपडे मळलेत का.. आपली तब्येत कुरकूरती आहे का... चप्पल तुटली आहे का... याच्याशी देणेघेणे नव्हते.. तो जणूकाही या सगळ्यांपासून अलिप्त होता.. कोणत्यातरी अदृश्य AVMhttp://www.blogger.com/profile/10082047940680116114noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-1824346433299515316.post-88138480135044442652014-05-10T23:21:00.001+05:302014-05-10T23:31:42.489+05:30नियमांची ऐशीतैशी..... भाग १
काळ - सध्याचा..
वेळ - सकाळ, दुपार अशी केव्हाची तरी...
स्थळ - तुमचे/आमचे गाव किंवा शहर (जिथे ट्रॅफिक पोलीस असतात असे कोणतेही).. त्यातला एखादा सिग्नल चालू असलेला चौक...
(हे सर्व एकत्र मिळणे अत्यंत अवघड आहे हे मला माहित आहे, पण आतापुरते असे आपण गृहित धरूत...)
प्रसंग - सिग्नल हिरव्याचा लाल होतो, आणि तितक्यात... एक गाडी वेगाने सिग्नल क्रॉस करते...
"फुर्रर्रर्रर्र…. " (चौकातल्या एका AVMhttp://www.blogger.com/profile/10082047940680116114noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-1824346433299515316.post-47080803884110732092013-06-28T23:23:00.001+05:302013-06-28T23:23:20.938+05:30निसर्ग सांगतोय...पण आपण ऐकणार का? (भाग ३)
...उत्तराखंड पाऊसकांडाने आणखी काही गोष्टी अधोरेखित केल्या.
एक म्हणजे, भारतीय लष्कर, त्यांचे जवान, त्यांची साधनसामग्री, त्यांची काम करण्याची पद्धत किंवा एकूणच विचार करण्याची पद्धत ही कौतुक करावी तितकी कमी आहे. भारताची ही एक संस्था अशी आहे, की जिचा भरोसा केला जाऊ शकतो, मग प्रसंग कसलाही असो.. लष्कर आहे म्हटले की चिंता नाही. केवळ १०-१२ दिवसांत या लोकांनी ६०,००० ते ७०,००० यात्रेकरूंची सुटका AVMhttp://www.blogger.com/profile/10082047940680116114noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-1824346433299515316.post-57839331218171756272013-06-26T21:34:00.000+05:302013-06-26T21:34:37.179+05:30निसर्ग सांगतोय...पण आपण ऐकणार का? (भाग २)
उत्तराखंडचे कांड चालूच आहे... पुन्हा पाऊस, पुन्हा दरड कोसळणे, मदतकार्यात अडथळे इ. इ.
...जितका मी या घटनेवर विचार करतो, बघतो, ऐकतो तेवढे विविध पैलू डोक्याला मुंग्या आणतात. या एका घटनेने खूप साऱ्या मुद्द्यांना ऐरणीवर आणले आहे.
मला आठवते तसे साधारण वीस-बावीस वर्षांपूर्वीपासून मी रोजचे वर्तमानपत्र वाचतोय. न चुकता हवामान, कमाल व किमान तापमान, आर्द्रता बघतो. उपग्रहाने पाठविलेले छायाचित्र, त्यातलेAVMhttp://www.blogger.com/profile/10082047940680116114noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-1824346433299515316.post-49340509275177255852013-06-24T19:36:00.002+05:302013-06-24T19:44:30.265+05:30निसर्ग सांगतोय...पण आपण ऐकणार का? (भाग १)
आधी कात्रज.. नंतर मुंबई.. आणि त्यानंतर उत्तराखंड... देशाच्या दोन अत्यंत भिन्न भूप्रदेशात घडलेल्या तीन घटना... परंतु, एकमेकींत काही साम्य दाखविणाऱ्या... साम्य ते कसले? तर, निसर्गाच्या रौद्रावतारापुढे माणसाच्या यःकश्चितपणाचे, आधी मग्रुरी करण्याचे, बेपर्वाईचे, नंतर सपशेल शरणागतीचे आणि एकाअर्थी मानवाच्या या अत्याचारांना निसर्गाने दिलेल्या उत्तराचेही..
(छायाचित्र: रॉयटर्सच्या सौजन्याने) (Photo AVMhttp://www.blogger.com/profile/10082047940680116114noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-1824346433299515316.post-6078262425869512992011-02-11T23:42:00.000+05:302011-02-11T23:43:03.150+05:30अत्यंत महत्त्वाचे!!!!मित्रांनो एक महत्वाच्या गोष्टीकडे तुमचे लक्ष वेधायचे आहे...भारताची जनगणना आता अंतिम टप्प्यात आली आहे आणि या महिन्यात स्वयंसेवक पुन्हा एकदा तुमच्या कडे येतीलतुमची आणि तुमच्या कुटुंबियांची माहिती परत घेतली आणि नोंदवली जाईल. माहिती भरतांना तुमची मातृभाषा जी काही असेल ती तुम्ही लिहाल पण "अवगत असलेल्या भाषा" मध्ये संस्कृत भाषा न विसरता लिहा... आणि खरं बघाल तर पूर्ण जरी नाही तरी आजही आपण ती भाषा AVMhttp://www.blogger.com/profile/10082047940680116114noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-1824346433299515316.post-19791412563004705872009-10-08T21:58:00.004+05:302009-10-08T22:56:16.132+05:30....महाराष्ट्र निवडणूक प्रा. लि. (उर्वरीत भाग)(दुसर्या दिवशी...सायब्या येतो...आता भाऊंना सगळे समजले असल्याने, हा निवांत...)"नमस्कार भाऊ....येऊ का??""ये रे...आज काय बातमी?""कसली बातमी भाऊ....तुमी बोला, काई ईचार झाला का?"(भाऊ मिस्किलपणे....)"कसला ईचार?" (..त्यांच्या डोक्यात पक्का प्लॅन आहे)"आवो भाऊ...असं काय करता राव...काल समदं म्हाभारत सांगितलं न्हाई का?""मंग, तू काय न्हाई का ईचार केला? का आपलं वझं टाकलं भाऊकडं आन् आपन मोकळे....काय? खरं AVMhttp://www.blogger.com/profile/10082047940680116114noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1824346433299515316.post-37264234590847300822009-10-07T20:29:00.005+05:302009-10-08T22:56:34.691+05:30महाराष्ट्र निवडणूक प्रा. लि.(लवकरच महाराष्ट्रात निवडणूका होऊ घातल्या आहेत...राजकीय नेते आणि त्यांचे कार्यकर्ते यांची धावपळ चालू आहे...त्याचाच एक भाग आम्ही इथे प्रसृत करत आहोत.)(’माननीय’ भाऊ सकाळी सकाळी पेपर वाचत असताना, ’सायब्या’ हा त्यांचा ’उजवा हात’ येतो....चेहरा पडलेला)"नमस्कार भाऊ....येऊ का?""कोन रं??...आरं सायब्या का? ये की...आन् आसं खेटरानं मारल्यागत का त्वांड झालय?"(...आत येतो)"भाऊ...आपल्या मतदारसंघात यंदा काय खरं AVMhttp://www.blogger.com/profile/10082047940680116114noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-1824346433299515316.post-26376329089593649392009-10-04T22:01:00.013+05:302009-10-05T21:22:35.036+05:30भूल पाडणारा "भुलेश्वर"पुण्यापासून साधारण ५० किमी अंतरावर "भुलेश्वर" हे शंकराचे जागृत देवस्थान आहे. दोन ऑक्टोबरला सुटीचे निमित्त साधून आम्ही मित्र मंडळी तिथे जाऊन आलो. मी बराच आधीही तिथे गेलो होतो. हा योग मात्र खूप काळाने जुळून आला.भुलेश्वरची वैशिष्ट्ये दोन: पहिले असे की, हे मंदिर अतिशय पुरातन आहे. स्थानिक लोक सांगतात की मूळ मंदिर सुमारे ८५० वर्षांपूर्वीचे आहे...म्हणजे संत ज्ञानेश्वरांच्याही आधीचे. बहुधा यादव किंवा AVMhttp://www.blogger.com/profile/10082047940680116114noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-1824346433299515316.post-34251387788126289882009-08-02T20:38:00.005+05:302009-08-02T21:16:39.425+05:30मैत्रीदिनाच्या निमित्ताने... आज "World Friendship Day"...आपल्या भाषेत, ’मैत्रीदिन’. पाश्चिमात्य लोकांचे एक चांगले असते, ते कुठल्याही गोष्टीचे ’साजरीकरण’ करतात. (celebration ला आणखी चांगला शब्द आहे का?) आपल्याकडेही या गोष्टी आजकाल लगेच उचलल्या जातात. आता ही उचलेगिरी चांगली का वाईट वगैरे चर्चा आपण नको करायला. त्यासाठी ’तज्ञ’ नावाची एक विशेष वल्ली असते. इच्छुकांनी कुठलेही न्यूज चॅनेल लावून पहावे. असो.. आपण, AVMhttp://www.blogger.com/profile/10082047940680116114noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1824346433299515316.post-71280666108732317922008-11-07T21:03:00.004+05:302008-11-08T20:30:53.878+05:30सामान्य जनतेचा कारखाना.... नुकतीच एक बातमी वाचली, तुम्हीही वाचली/ऐकली असेल.. गरवारे नॉयलॉन्स कंपनीबद्दल...ही कंपनी सुमारे बारा वर्षांपासून बंद पडलेली आहे. management चे प्रश्न आणि ते सोडवण्याची अनासक्ती या दोन प्रमुख कारणांमुळे कंपनीचे अगदी थोडक्यात सांगायचे तर दिवाळे निघाले. जवळजवळ बाराशे कामगार आणि त्यांची कुटुंबे या कारखान्यावर अवलंबून होती. कंपनी बंद पडणार हे लक्षात येताच सगळ्यांचे धाबे दणाणले. "आता पुढे काय?" असा AVMhttp://www.blogger.com/profile/10082047940680116114noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1824346433299515316.post-70671328304230398972008-11-07T00:06:00.004+05:302008-11-07T00:35:28.104+05:30स्वरभास्कर....पंडीतजींना ‘भारतरत्न’ जाहीर झाले....कालच्या दिवसाची सर्वांत सुखद बातमी....खरे सांगायचे तर हा सन्मान मुख्यत्वे त्या पुरस्काराचाच आहे, असे मला वाटते. तुम्ही सांगा, पंडीतजींना तो पुरस्कार मिळाला काय किंवा नाही मिळाला काय (शुभ बोल नार्या...), त्यांना किंवा त्यांच्या असंख्य चाहत्यांना काहीही फरक पडत नाही. पण, ‘भारतरत्न’ मिळालेल्या असामान्य व्यक्तींच्या यादीत जर "पं. भीमसेन जोशी" हे नाव नसेल, तर ती AVMhttp://www.blogger.com/profile/10082047940680116114noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-1824346433299515316.post-14708284661548753052008-11-05T21:04:00.004+05:302008-11-05T23:01:18.151+05:30कालचा विषय पुढे....तर काल मी असे म्हणत होतो, की सा रे ग म प हा जो कार्यक्रम आहे, त्यात सध्या लहान मुलांची स्पर्धा सुरू आहे (बहुतेकांना हे माहीत आहेच...). काय मुले गातात जबरदस्त....मी तर फिदा झालो...केवळ वय लहान म्हणून कौतुक नाही. खरंच ही मुले मस्त गातात. एवढ्याशा वयात ही गाणे म्हणायला शिकली कधी, हाच मला प्रश्न पडतो. काही असो, ऐकायला तर झकास वाटते हे खरे.पण अधिक प्रमाणात talent असले काही चुकीची परिस्थिती कशी निर्माणAVMhttp://www.blogger.com/profile/10082047940680116114noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1824346433299515316.post-73290252319316320212008-11-04T21:30:00.002+05:302008-11-05T00:30:10.766+05:30सा रे ग म प...Little Champsया सारेगमप कार्यक्रमामुळे सोमवार आणि मंगळवारी इतका उशीर होतो की काही लिहायला होत नाही...त्यामुळे, लोकहो, माझा ब्लॉगवरपण ५ दिवसांचा आठवडा असणार आहे....आता उद्या भेटूत...उद्या मी हाच विषय continue करेन...AVMhttp://www.blogger.com/profile/10082047940680116114noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1824346433299515316.post-79465566745163475092008-11-02T19:25:00.010+05:302008-11-05T00:29:30.984+05:30माझ्या आयुष्यातला जम्बो....अनिल कुंबळेने आज कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली... एक पर्व संपले. भारतीय क्रिकेटचा ‘जम्बो’ अध्याय संपला. कुंबळे हा खेळाडू पहिल्यांदा मी पाहिला तेव्हाच तो मला फार आवडला होता. त्याचे कारण म्हणजे, त्यावेळी तो चष्मा लावून क्रिकेट खेळत असे. मलाही त्यावेळी नुकताच चष्मा लागलेला होता. इतक्या लहानपणी घडलेली (वय वर्षे ७) ही माझ्या आयुष्यातली फार मोठी घटना होती आणि अर्थातच मला त्याचा बर्यापैकी धक्काAVMhttp://www.blogger.com/profile/10082047940680116114noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1824346433299515316.post-86961598034182320942008-11-01T18:06:00.006+05:302008-11-05T00:26:22.490+05:30दिवाळीचे Aftermaths - भाग २ काल Aftermaths मध्ये थोडे दुःख व्यक्त करून झाले, आज काही मजेदार आणि सुखद गोष्टी पाहू.दिवाळी आली की आमचे डॉक्टरकाका खूष असतात. कारण उघड आहे; दिवाळीमध्ये किंवा better said दिवाळीनंतर लोकांच्या तब्येती बिघडायला सुरू होते. बदललेली हवा, थंडी या गोष्टी आहेतच, परंतु भरपूर आग्रहाला बळी पडून केलेला बेदम फराळ हे मुख्य कारण आहे. काका म्हणतात, की काही वर्षापूर्वी केवळ फराळ आणि त्यामुळे झालेले विविध परिणाम AVMhttp://www.blogger.com/profile/10082047940680116114noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1824346433299515316.post-26494075918335559642008-10-31T20:39:00.007+05:302008-11-05T00:22:38.774+05:30दिवाळीचे Aftermaths - भाग १ आली आली म्हणेपर्यंत दिवाळी संपलीसुध्दा! कसे दिवस सरतात काही कळत नाही...( Actually, मी पहिल्यांदा ’कसे दिवस जातात’ असे लिहिणार होतो, पण त्याचा दुसराही एक अर्थ होतो म्हणून रद्द केले...शीः, वात्रटच आहे मेला! असो.)तर मी म्हणत होतो की दिवाळी आली, लोकांनी भरपूर Enjoy केले. काही रजा घेऊन गावी जाऊन आले (काही अजून यायचेत, ते आले की रस्ते परत भरतील), काही १-२ दिवसांच्या outing ला गेले, काहींनी tourist AVMhttp://www.blogger.com/profile/10082047940680116114noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1824346433299515316.post-74655902896437180602008-10-30T21:43:00.006+05:302008-11-05T00:21:32.421+05:30मोकळे रस्ते....मला कालपर्यंत जर कुणी सांगितले असते, की आज पुण्यात तुला मोकळे रस्ते पहायला आणि अनुभवायला मिळतील, तर मी त्याला/तिला अक्षरशः वेड्यात काढले असते. पण हे घडले आहे आज... ऐन officetime मध्ये आज पुण्यातले रस्ते ९०% हून अधिक रिकामे होते. सकाळी ऑफिसला जाताना थोडा लवकर निघालो. म्हटले, पाच दिवस चांगली सुट्टी झाली आहे तर थोडे जावे लवकर. Normally, माझे एखादी गोष्ट लवकर करण्याचे मनसुबे कधीच फळत नाहीत (...झोपेचीAVMhttp://www.blogger.com/profile/10082047940680116114noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-1824346433299515316.post-88097991221502469172008-10-29T10:34:00.009+05:302008-10-29T18:48:20.423+05:30Multinational लक्ष्मीपूजनदिवाळी हा माझा नेहमीच weak point राहिला आहे. काय तो लोकांचा उत्साह, काय ती खरेदी, फराळ, फटाके, सुट्टी, पहाटे (नको असताना) उठणे, अभ्यंगस्नान, सुगंधी तेल, उटणे, मामाच्या गावाला जाणे वगैरे गोष्टी दिवाळीसोबतच येतात. माझ्या सुदैवाने या सर्व गोष्टी मला अनुभवायला मिळतात. त्यात काल लक्ष्मीपूजन झाले. दिवाळीच्या या बहारदार सणाचा परमोच्च बिंदू. या दिवशी तर म्हणजे कळस असतो तो संध्याकाळी. सगळ्यांनी सजायचे, AVMhttp://www.blogger.com/profile/10082047940680116114noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1824346433299515316.post-40951420303557734262008-10-28T00:33:00.003+05:302008-10-29T19:00:50.428+05:30॥ श्री गणेशाय नमः ॥"श्री गणेशाय नमः" या वंदनाने सुरू केलेली कोणतीही गोष्ट चांगलीच होते, अशी माझी श्रध्दा आहे. त्यामुळे ब्लॉगिंगचा श्रीगणेशा करताना मला हेच वंदन सर्वात योग्य वाटले. ’शब्दसौख्य’ याचा अर्थ खरेतर मी व्यवस्थितपणे सांगू शकेन किंवा समजावून देईन याची मलाच खात्री नाही. माझा पहिला try होता तो ‘शब्दसख्य’ या नावाला. But, name availability is the biggest factor. सुदैवाने, मराठी ब्लॉग तसे संख्येने कमी आहेत AVMhttp://www.blogger.com/profile/10082047940680116114noreply@blogger.com0